"निवारा जेथे घर वसे; घर जेथे हृदय वसे."
तुझ्या पैशाने तू निवास विकत घेऊ शकतोस, पण पैसे घर-कुटुंब विकते घेऊ शकत नाहीत.
मुंबई महानागारीच्या रस्त्यावर मी जेव्हा उतरतो तेव्हा लक्षावधी विस्थापित कुटुंबे नजरेस पडतात. (कारण साधे आहे: कधी मी आर्किटेक्टचा व्यवसाय करीत होतो. कधी शिक्षक होतो. कधी जमीन नसलेला शेतमजूर होतो. कधी मीपण विस्थापित होतो. फक्त शिक्षणाची वेळीच संधी मिळाली. हे सारे लोक देशाच्या सर्व प्रदेशातून आलेले आहेत; जेथे जेथे मुंबईचे पदचिन्ह उमटले तेथून. ही गोष्ट राजकर्त्याना नजरेआड करून चालणार नाही. मुंबईत वसलेल्या देशी - परदेशी भांडवलदारांची ऐपत त्या सर्वाना गुलाम म्हणून विकत घेण्या इतपत आहे. पण जेथे सुशिक्षित गुलाम मिळतात तेथे त्याना कोण विचारतो?
© Remigius de Souza. All rights reserved.





0 comments:
Post a Comment