tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post4181925615732036767..comments2023-06-22T17:48:21.107+05:30Comments on रेमीची मराठी बोली : REMICHI MARATHI BOLI: सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र : एक ओयासिसAnonymoushttp://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-90465570594782372012011-10-14T12:06:43.280+05:302011-10-14T12:06:43.280+05:30धन्यवाद! Education, Biodivrsity, Amrtya Sen, Lowes...धन्यवाद! Education, Biodivrsity, Amrtya Sen, Lowest Common Multiple इत्यादि टॅग वर जरुर नजर टाका.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-38309355563620629362011-10-12T13:05:14.860+05:302011-10-12T13:05:14.860+05:30पाहते आता ती. तुमची ही माहिती पण मी ब-याच उशीरा पा...पाहते आता ती. तुमची ही माहिती पण मी ब-याच उशीरा पाहते आहे!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-47136862424354030562011-10-05T11:59:43.629+05:302011-10-05T11:59:43.629+05:30'साक्षी आकाशाचे पुराण' ही कविता या प्रवासा...'साक्षी आकाशाचे पुराण' ही कविता या प्रवासांत लिहिली होती. नोवेंबर ११, २०१० रोजी या ब्लॉगवर प्रसिद्ध केली. या प्रवासांत अनेक फोटो काढले तसेंच रेखा चित्रे पण.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-77405691397281309272011-09-27T11:49:41.915+05:302011-09-27T11:49:41.915+05:30आपलें म्हणणें वस्तुस्थितीला धरून आहे. एक वचन वाचण्...आपलें म्हणणें वस्तुस्थितीला धरून आहे. एक वचन वाचण्यांत आलें : Wherever civilization stepped it left desert behind.<br />मी एकदाच सोलापूरला गेलो. पुन्हा जाणे झाले नाही. तेव्हा जें पाहिले अनुभवले जाणवले ते आता लिहिले. सहाजिकच त्यांत मागचें व पुढचें पण आलें.<br />कधीतरी सवडीने माझे इंग्रजी ब्लॉग जरूर पाहावे. तेथे बरंच काहीं बघायला मिळेल.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-52950927275907919032011-09-26T16:03:13.806+05:302011-09-26T16:03:13.806+05:30पाणी असलेल्या ठिकाणी वस्ती होते, कालांतराने वाढणा-...पाणी असलेल्या ठिकाणी वस्ती होते, कालांतराने वाढणा-या लोकसंख्येला पाणी कमी पडते -- हा अनुभव काही नवा नाही, जुन्या काळीही हे घडत होतेच. इतिहास अशा अनेक घटना सांगतो. बदलणारा निसर्ग हे पण एक कारण असते त्यामागे. बदलले इतकेच की पाण्याबद्दल जो 'पूज्य' भाव होता पूर्वी तो मागे पडून पाणी ही आता एक commodity झाली आहे.<br /><br />तुमचे स्केच १९७० चे आहे तसेच वर्णन पण त्याच काळातले आहे की वर्णन अलिकडचे आहे?aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com